वर्ध मधे 50 हुन अधिक विद्यार्थ्याँना शाळे मधली खिचड़ी खाल्याने विषबाधा

अरबाज पठाण ( वर्धा )
हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधे एकूण 57 विद्यार्थ्याँना शाळे मधली खिचड़ी खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार सामोर आलेला आहे.विद्यार्थ्याँवर सध्या उपचार सुरु आहे. 57 पैकी 9 विद्यार्थ्याँना घरी सोडन्यात आलेल आहे व 49 विद्यार्थ्याँनावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळालेलीं आहे.
वाघोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मधे नेहमी प्रमाणे खिचड़ी हा शालेय पोषण देण्यात आला. आणि त्यातुनच ही विषबाधा झाल्याची माहिती मिळालेली आहे.
Related News
अल्लिपुर येथे ग्रामीण रुग्णालयाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
15-Mar-2025 | Arbaz Pathan
कृषिमंत्री ना.कोकाटे यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची जाहीर मागी मागावी- भूमिपुत्र नितीन सेलकर
18-Feb-2025 | Arbaz Pathan
वर्धा जिल्हा क्रीडा संकुल होणार जिल्हास्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा
07-Feb-2025 | Arbaz Pathan