जिवंत सातबारा मोहिमेस शेतकऱ्यांनी सहकार्य करा

प्रतिनिधी : सुनिल हिंगे ( अल्लिपुर )
राज्य शासनाच्या 100 दिवस कृती आराखड्यांतर्गत मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकजासाठी आवश्यक असणाऱ्या कागपत्रामध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात 1 एप्रिल ते 10 मे 2025 या कालावधीत जिवंत सातबारा मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.
Related News
अल्लिपुर येथे ग्रामीण रुग्णालयाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी
15-Mar-2025 | Arbaz Pathan
कृषिमंत्री ना.कोकाटे यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांची जाहीर मागी मागावी- भूमिपुत्र नितीन सेलकर
18-Feb-2025 | Arbaz Pathan
वर्धा जिल्हा क्रीडा संकुल होणार जिल्हास्तरीय आर्चरी (धनुर्विद्या) स्पर्धा
07-Feb-2025 | Arbaz Pathan